दोन वर्षांनंतर मुंबईत परतताच अभिनेता कमाल आर खानला अटक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । कायमच आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेता कमाल राशिद खान अर्थात केआरकेला अटक करण्यात आलीय. २०२० साली केलेल्या एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी मुंबईतील मालाड पोलिसांनी केआरकेला अटक केलीय… दोन वर्षांनंतर केआरके मुंबईत पोहोचला. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.. त्याला आज मुंबईतील बोरिवली कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *