महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुलै ।।
* आदिवास प्रमाणपत्राची अट शिथील करण्यात आली आहे.
* ऑगस्टमध्ये अर्ज केला तरी 1 जुलैपासून अनुदान मिळणार आहे.
* परराज्यातील विवाहित महिलांनाही याचा लाभ घेता येईल.
* एका कुटुंबातील 2 महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.
* 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
* 15 वर्षापूर्वीचं रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी एक पुरावा दिला तरी अर्ज भरता येणार आहे.
* पिवळं, केशरी रेशनकार्ड असल्यास उत्पन्न दाखला द्यावा लागणार नाही. यामुळे यासाठी अर्ज भरताना उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही.
* आधी अर्ज भरण्यासाठी 15 जुलै पर्यंतची मुदत होती. आता मात्र 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील.
* 21 ते 65 वयोगटातील महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येईल.