आयपीएल 2022:27 मार्चपासून होऊ शकते IPL ची सुरुवात, लीगचे सामने मुंबई-पुणे आणि प्लेऑफचे सामने होणार अहमदाबादेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि 19 फेब्रुवारी । आयपीएल 2022 ची सुरुवात 27 मार्चपासून सुरू होऊ शकते आणि स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी खेळवला जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलचे सर्व सामने अहमदाबाद, मुंबई आणि पुण्यातील 6 मैदानांवर खेळवले जाऊ शकतात.

महाराष्ट्रातील लीग टप्प्यातील सर्व 70 सामने आणि प्लेऑफ सामने अहमदाबादमध्ये खेळवले जातील. मुंबईत होणारे सर्व सामने वानखेडे, ब्रेबॉर्न, डॉ. डीवाय पाटील आणि रिलायन्स जिओ स्टेडियमवर खेळवले जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआय या स्पर्धेचे वेळापत्रक फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *