महाराष्ट्र 24 । बीड । विशेष प्रतिनिधी !आकाश शेळके! कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या 3 मे पर्यंत लॉक डाऊन घोषित केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी सर्वच नागरिकांची गैरसोय होत आहे… आज या गोरगरिबांच्या अडचणी बघून शाहूनगरमधील नगरसेवक राजेश (दादा) क्षीरसागर यांनी त्यांच्या वार्डात त्यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत स्वतःच्या खर्चातुन कुटूंबाना प्रति कुटुंब 5 किलो गहू व 3 किलो तांदूळ वाटप केले.